तरंग

June 28, 2006

Filed under: चौफ़ेर — Giriraj @ 6:54 am

बरखा दत्त यांच्या या बातमीवरून:

http://www.ndtv.com/columns/showcolumns.asp?id=1043

मला तर वाततं हेच मराठीबद्दलही तितकंच खरं आहे. जेव्हा महाराष्ट्राच्या ईतरभागातून मुले पुणे किंवा मुंबईत येतात तेव्हा त्यांना हाच अनुभव येतो. अर्थातच त्या त्या भागातिल बोलीनुसारच त्यांचे मराठी किंवा इंग्रजीचे उच्चार असतात. या गोष्टीची सरसकट टिंगल होते.अश्या वेळी शिक्षकांनी याबाबत इतरही मुलांशी बोललं पाहीजे.अश्या प्रकारांमुळे या विद्या्र्थ्यांना न्यूनगंड येऊ शकतो.

आपल्या बोलीही तितक्याच गोड आहेत .. त्यांना जपलंच पाहिजे!

No Comments Yet »

No comments yet.

RSS feed for comments on this post. TrackBack URI

Leave a comment

Blog at WordPress.com.